Monday 5 December, 2011

दिसं जातील, दिसं येतील.

आयुष्यात कधीकधी अचानक, अकल्पित अशा काही घटना घडतात की त्यामुळे शांत जीवन जगणारी माणसे कोलमडून पडतात. सैरभैर होतात.
परंतु मध्ये थोडासा काळ गेला की पुन्हा जीवनाची गाडी पटरीवरुन धावू लागते.
पण मधल्या काळात येणा-या अनुभवांना संयमितपणे पचवावे लागते.

अशा घटनांमधूनच आपली आणि परकी माणसं कळतात. आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते.
फक्त हिंमत मात्र हारता कामा नये.
म्हणूनच ओठावर गीत रेंगाळू लागते-
दिसं जातील, दिसं येतील,
भोग सरंन सुख येईन.

No comments:

Post a Comment